नंदुरबार नगरपालिकेेचे पाणीपुरवठा नियोजन ढासाळल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाणीबाणीचा सामना करावा
नागरीकांना पाणीबाणीचा सामना करावा
नंदुरबार नगरपालिकेेचे पाणीपुरवठा नियोजन ढासाळल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय प्रभाग क्र १४ मध्ये मागील काही महिन्यांपासुन कमी दाबाचा पाणीपुरवठा केला जात आहे म्हणुन नळांना अत्यंत कमी पाणी येतेय, प्रभागात काही भागात पाणी दुर्गंधीयुक्त तर काही उंच भागात पाणीपुरवठाच होत नसल्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत यामुळे पाणीपुरवठा अडचणी दुर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभागातील नगरसेविका श्रीमती सिंधुबाई दशरथ माळी व नगरसेवक श्री आनंद बाबुराव माळी यांनी केली
तरी नागरीकांनी पाणी वाया जाऊ न देता पाणी जपुन वापरण्याचेही नगरसेवकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प