४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. खानविलकर साहेब यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. याबाबतची मागणी कुणी केली तर ही याचिका कांग्रेस प्रदेशअध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या मतदार संघातील कांग्रेस पक्षाचे जिला परिषद सदस्य व भंडारा जिला परिषद चे माजी अध्यक्ष श्री रमेश डोंगरे यांनी केली होती, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
डॉ. फूके यांनी म्हटले आहे की, एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही. हा काँग्रेस पक्षाचा दोंगीपणा आहे. ओबीसी मंत्रालय काँग्रेस कडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले तोंड का उघडत नाही. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फूके यांनी विचारला आहे.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महविकास आघाडी सरकार ओबीसी साठी आयोग स्थापन करीत नाही. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे असे या सरकारलाच वाटत नाही ही वस्तुस्थिती असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.
[27/03, 9:33 pm] Chandan Goswami Bjp: नागपुर:-पश्चिम बंगाल के विकास और जनता को जंगलराज से मुक्ति दिलाने के उद्देश्य से भारतीय जनता पार्टी ने इस बार संगठन को मजबूत कर इस बार जनता की सरकार बनाने का संकल्प किया है!परंतु बंगाल के बाहर लोगो के मन मे अनेक प्रश्न उत्तपन्न हो रहे सवालों के सही उत्तर देने के लिये शनिवार दोपहर 4 बजे वीडियो कांफ्रेंसिंग के माध्यम से महाराष्ट्र भाजपा के प्रदेश प्रवक्ताओं की बैठक हुई इस बैठक को राष्ट्रीय मीडिया हेड अमित मालवीया ने पश्चिम बंगाल के चुनाव के बारे में विस्तृत जानकारी दी!इस अवसर पर पूर्व मंत्री विनोद तावड़े ने बंगाल में हो रहे चुनावो मे भाजपा कार्यकर्ता किस प्रकार प्रत्येक वोटरों से जमीनी स्तर पर कड़ी मेहनत कर रहे है!इसके पूर्व मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय प्रस्तावना की! उपाध्यक्ष माधव भंडारी ने विस्तृत चर्चा की!नागपुर से विश्वास पाठक, चंदन गोस्वामी,धर्मपाल मेश्राम ,मुम्बई से श्वेता पारुलकर,नासिक से लक्ष्मण सावजी,अमरावती से शिवराय कुलकर्णी,औरंगाबाद से राम कुलकर्णी के आलावा प्रदेश के सभी प्रवक्ताओं ने बैठक में हिस्सा लिया!