सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महावितरणने गोरगरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणे थांबविले नाही तर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल मा. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा निवेदनातून इशारा

नंदुरबार विजनेशन टपके पाण्याअभावी करपू लागली आहेत . तर केल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे .

Nandurbar MH
  • Mar 6 2022 12:13PM

 नंदुरबार विजनेशन टपके पाण्याअभावी करपू लागली आहेत . तर केल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे . यामुळे पर महावितरण विज कंपनीने नंदुरबार तालुक्यातील ग रा.पं. विज कनेक्शन काट करणे चांदविले नाही तर येत्या गाठ दिवसांत मा . गाव जोशी विचार आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.जी. बांनी दिला आहे . वितरण कार्यकारी अभियंता यांना गुरुधार दि . मार्च रोजी मा . शरद जोशी विचार मंच शेतकरी जिल्ला उपाध्यक्ष योगेश पाटील , ज्ञानेश्वर हिरामण धन , जयसिंग भाजसिंग राजपूत आदींनी निवेदन सा सदर निवेदनात असे म्हटले आहे की , नंदुरबार तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचा शेती विजपंपाचा विजपुरवठा आपल्या महावि कंपनीतर्फे सरसकट तोवण्यात येत आहे . यामुळे विजे अभावी शेतातील पिके पाणी न मिळाल्याने जळून करवून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे . यामुळे शिवारातील गुरा छोरांना पिण्याचे पाणी मिळत नाही . विजबिल थकवाजीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कलम ५६/१ ची कायदेशीर नोटीस देवून विजपुरवठा वायदेशीरपणे खंडीत केला जात आहे . तसेच ग्रामीण भागात मोठ पूर्वी असतांना विज कंपनी ग्रा.पं.चे कनेक्शन कर करित गाहे . यामुळे पाण्याची मोटार बंद होवून गावाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे . अनेक गावांमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी नाही . त्यामुळे ग्रा.पं. विज कनेक्शन आधीधारात घ्यावा लारे विजनअधिकार आदी पूर्णादन देतात . प्रत्यक्ष बन्हदेव जरी आला तरी बीज बळीराजा से कर्मचारी व अधिकाऱ्यांना माफ होणार नाही , अशी अरेरावीची 4 की , यजरी रेवयावर बसून आला तरी ग्रामीण भागातील आम्ही सर्व शेतकरी विजबिल भरणार नाही , अशी वाम भूपिया आम्ही घेवू जर विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारीनी शेतकन्यांना त्रास देणे नाही तर आम्ही अशीच भूमिका पेऊ शेतीपंपाच्या विजबिलाचा कायदा शेतकऱ्यांच्या राजुने आहे न्यायालयानेही शेतकन्यांची बाजू मान्य केली आहे . त्याच बरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर शेतीपंपाचे प्राहक वीज बिलाचे देने लागत नाही असे नेही दिले आहे . एका बाजुला महावितरणचे अधिकारी न्यायालयासमोर शेतकयां पिजपुरवता करणार नाही असे सांगत तर दुसरीकडे हे अधिकारी यांचे विज कनेक्शन कट करण्यासाठी अशी खासगी विज भूमिका बजावत आहेत . महावितरण कंपनीच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागात विज कंपनी विरोधकांमध्ये प्रो होत आहे . मंदात नाही , इतर भाव नाही लॉरी सर्दीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीतला आहे . करनीदेटिकरित आहे . जर नैराश्याच्या भरात एखादया शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी याची सर्व जबाबदारी विज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची राहील . त्यामुळे जर विज कंपनीने शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करणे रिले नाही तर मा . शरद जोशी विचारपंच शेतकरी संघटना व नंदुरबार तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील . शेती पंपावे पिजकनेक्शन कट करणे जर दिवसांत थांबविले नाही तर याविरोधात अत्रत्याग आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संघटनेने दिला बाहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार