केन्द्र सरकारने संमत केलेल्या कृषी विषयक कायदयाच्या अंमलबजावणी ला स्थगीती देण्याचा सहकार व पणण मंत्री यांचा आदेश रदद करण्यात येण्याबाबत
नवीन कृषी कायदयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे सर्व राज्यांना निर्देशही देण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने दिनांक 10 ऑगष्ट 2020 रोजी परीपत्रक काढुन सर्व जिल्हा उपनिंबंधक व सर्व बाजार समीत्यांनी केन्द्र सरकारच्या शेतक-यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुवीधा) अध्यादेश -2020 नुसार तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेशीत केले.