संभाजीनगर
भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अठरा रोजी रात्री घडली तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती असूनयातील एकाचा तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता पळसखेड पिंपळे येथील आप्पासाहेब जाधव वय 26 वर्ष रामेश्वर आप्पासाहेब जाधव वय 26 वर्ष सुनील आप्पासाहेब जाधव वय 18 वर्ष बुधवारी रात्री जेवण करून आठ वाजेच्या सुमारास शेतात गव्हाला गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले पाणी देण्यासाठी एक आणि विधीतील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी लगेच विहिरीत उडी घेतली मात्र तिन्ही भावांना पाण्यात बुडून मृत्यू झाला रात्री उशीर झाला तरी तू घरी परतली नाही म्हणून जाधव कुटुंबीय मोबाईल वरून कॉल सुद्धा कोणी उचलत नव्हते म्हणून त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले त्यानंतर राजूर येथे ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते
तीन महिन्यापूर्वी झाला होता विवाह आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत त्यापैकी न्यानेश्वर तीन महिन्यापूर्वी वाद झाला होता इतर दोन मुले संभाजीनगर येथे कंपनीत काम करत होते लॉकडाऊन पासून ते कधी आले होते तीन कर त्या मुलांचा मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे