आज भारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्हयातून २५ हजार पत्रे मा. खा. शरदचंद्र पवारांना पाठवून राममंदिर संदर्भातील वक्तव्याचा निषेद करण्यात आला
काही दिवसांपूर्वी ,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा.खा. शरदचंद्र पवार यांनी रॅम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही अशा प्रकारचे विधान केल्यामुळे तीव्र संतापाची लाट या संपूर्ण देशात निर्माण झाली आहे .प्रभू श्रीरामचंद्र हे आमचे आराध्यदैवत व आमचे आदर्श आहे ,अशा प्रकारचे यांचे वक्तव्य मणहजे हा रामभक्तांचा अपमान आहे . या विधानाचा निषेध करण्यासाठी नगर जिल्हा युवा मोर्च्याच्या वतीने "जय श्रीराम "लिहलेले २५ हजार पत्र नगर जिल्हयातून शरद पवार पाठ आहे . जास्तीत जास्त रामभक्तांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले .