कृषी कायद्या विरोधातील अपप्रचाराला शेतकरी बळी पडणार नाहीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. मात्र आता केवळ मोदी सरकारला विरोध करून दिल्लीतील आंदोलनाद्वारे अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.