सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
विधानपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांकडून घोषित केली जाणे हा आचारसंहिता भंग ठरू शकतो त्यामुळे या निवडणुकांचे मतदान होईपर्यंत या नेमणुकांची घोषणा केली जाऊ नये अशी मागणी नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अविनाश पाठक यांनी केली आहे.