सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
: देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं. त्यामुळे रोजगार नसल्यानं मजूर आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान रात्री उशिराच्या सुमारास एक मोठा भीषण अपघात झाला. पायी जाणाऱ्या मजुरांना एका बसनं चिरडल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्याच्या महामार्गावर घडली आहे