सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करून वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अवजड वाहनांसाठी असलेल्या वाहतुक नियमांची जनजागृती करण्याकरिता टोल नाक्यांवर वारंवार संदेशांचे प्रसारण करण्यात यावे -पालकमंत्री दादाजी भुसे