केन्द्रीय मंत्री स्वं.रामविलास पासवान यांच्या जाण्याने दलीत चळवळीला मोठा धक्का-अरविंद गजभिये
रामविलासजी आज या जगात नाही हे अजुनही मनाला पटत नाही. व्हि पी सिंह,एच डी देवेगौडा,इुद्रकुमार गजराल,अटलबिहारी वाजपेयी,मनमोहनसिह,आणि आता नरेन्द्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या केबीनेटमध्ये मंत्री म्हणुन काम पाहणारे एकमेव व्यक्ती होते. हे विशेष.