राज्य शासनांकडून निराधार लाभार्थ्यांवर अन्याय ५ महिन्यांपासून अनुदान राशींचे वाटप नाही:-प्रवीण दटके
राज्य शासनाद्वारे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना मागील ५ महिन्यांपासून अनुदान राशी न केल्यामुळे नागपुरातिल हजारो विधवा, दिव्यांग व गरिब लाभार्थी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलांवर फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.