सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी असून पूरग्रस्तांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीने केली असून शासन आदेशाची भाजपतर्फे होळी करण्यात आली.