भगवाधारी न्यायपुरुष
लेखन प्रपंचास कारण कि, स्वामी केशवानंद भारती ज्यांचा पुढाकाराने अभूतपूर्व, ऐतिहासिक न्यायालयीन लढा दिला गेला ते काही दिवसापूर्वीच स्वर्गवासी झाले.त्यांचा या समाधिस्थ होण्याने भारतीय लोकशाहीचा रक्षणार्थ स्वतःचा मूलभूत हक्कांवर पाणि सोडणारा भगवाधारी घट्नारक्षक हरवला आहे.नागरी समाज कायमच त्यांचा ऋणी राहील.स्वामीजींना विनम्र श्रद्धांजली.