सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याची महत्वकांक्षा घेऊन नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच ॲग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी काल मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.