सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
भाजप शिवसेनेची युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. काही कठीण निर्णय वेगाने घेता आले असते, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.