खाद्यपदार्थ पॅकींगसाठी न्युजपेपरचा वापर करण्यात येवू नये.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात दि.5.8.20211 पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देणे हा आहे.