आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे !* - जितेंद्र नारायण सिंह त्यागी
पूर्वी त्यांचे तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होते; मात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत. आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे, अशी स्पष्ट भूमिका *श्री. जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवी)* यांनी मांडली. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित *‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश : आवश्यकता आणि उपाय’* या ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.