शेतक-यांचे हित हीच मांजरा परिवाराची प्राथमिकता-माजी मंत्री दिलीपराव देशमुख
मांजरा परिवार महाराष्ट्रा मधील आदर्श साखर परिवार असून शेतक-यांचे हित व शेतक-यांच्या विकासा बद्दलची कटीबध्दता हीच मांजरा परिवाराची प्राथमिकता आहे. देशाचे व राज्याचे नेते मा.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतुन मांजरा परिवाराची उभारणी झालेली आहे व त्यांनी घालून दिलेल्या उच्च विचार, आदर्श व नितीमुल्य या संकल्पनेतुन परिवाराचे कामकाज आदर्शरित्या चालत आहे.