सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनचा दर कोसळला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही शिल्लक राहणार नसून उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन हवेतच विरणार आहे.सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व बहुजन रयत परिषद गांधी जयंती दिनी मुंडण आंदोलन करणार आहे