सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार दि.25: जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि अंगणवाड्यांना नळाने पाणी देण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करा असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.