सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा इशारा

केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असल्याने आघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरु करायला हवी होती. मात्र आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोमन इच्छाच नसल्याने हे सरकार वेळकाढूपणा करत बसले आहे.आघाडी सरकारने मराठा समाजाच्या संहनशीलतेची आणखी परीक्षा पाहिल्यास मराठा समाजाच्या संतापाला तोंड द्यावे लागेल,असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day