आदिवासी दिनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे आदिवासी कोळी समाजाला न्याय देण्याची मागणी
नंदुरबार : आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक शरदचंद्र जाधव यांच्या आदेशाने निवेदन देण्यात आले,