सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार : कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा आणि यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.