गुदमरलेला विकास
कामाचे विकेंद्रीकरण करून लोकांचा सरकार नावाच्या संस्थेवरचा विश्वास वाढविण्याची खरी गरज आहे. अन्यथा, अभ्यास-आयोग-समित्या-मंडळे- चर्चा-आश्वासने- बदलती सरकारे-अनुशेषाचे वाढते आकडे व राजकीय पक्षाची पोपटपंची यातच ‘विकास’ गुदमरून जाण्याची शक्यता अधिक आहे.