सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पुन्हा नविन घोषणा करण्याचा सपाटा या सरकाराने लावला आहे. त्यामुळे हे पूर्ण सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. जुन्या पूर्ण कामांना निधी द्या अशी मागणी महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी केलेली आहे.