सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
रायगडावर असलेल्या तलाव व टाक्यामध्ये वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे त्यांची जलधारण क्षमता खुप कमी झाली होती. तसेच तलावांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे साठलेल्या पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत होता.