*प्रायोगिक तत्त्वावर दहावी-बारावीची शाळा सुरू होणार.*
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी 10 वी, 12 वीचे वर्ग 5 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.