निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय – आ. अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेबाबत केलेली विधाने म्हणजे निवडणुकीत होणारा संभाव्य पराभव ओळखून कारणे देण्याचा प्रकार आहे,