किल्लय़ांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन : मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील गड-किल्लय़ांचे पावित्र्य जपून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.