*ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती, ग्रामायण प्रतिष्ठान आयोजित कार्यशाळा*
आपल्या घरी रोज चिरल्या जाणाऱ्या भाज्या, फळे यांच्या निघणारी साली, मुळे, दांड्या असा हिरवा कचरा रोजच निघत असतो. या हिरव्या कचऱ्याचे नियोजन आपण आपल्या घरीच सहजपणे करू शकतो. ग्रामायण प्रतिष्ठान द्वारे आयोजित चौथ्या ज्ञान सत्रात आपल्या घरातील हिरव्या कचऱ्याचे खतात रूपांतर कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.