महाबीजच्या बियाणे यांचा लातूरमध्ये तुटवडा
लातूर जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
यंदा खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाच्या दरात मोठी वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजचे दर मात्र कायम आहेत. बाजारात सध्या सोयाबीनच्या बियांण्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र सध्या मार्केटमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे