विद्यार्थ्यांच्या समाधानाचे काय ? ते तर असमाधानी राहतील*-- राज्यपाल कोश्यारी
परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वतःचे समाधान लाभणार नाही. त्यांच्या समाधानाचं काय ? आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही, त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे.