शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजपवर टीका करण्यात आली
लडाखच्या गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य दाखवलं असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावर 'महार, मराठे, राजपूत, शीख, गोरखा, डोगरा रेजिमेंट्स सीमेवर तंबाखू मळत बसले होते का?' असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.