आत्म निर्भय होण्यासाठी स्वकौशल्य आणि परकीय गुंतवणूक आवश्यक.-- गडकरी
केंद्राने आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केलं. आत्म निर्भय भारत करायचा असेल तर सुधारणा, परिवर्तन आणि कृती या माध्यमातून देशाचा विकास संभव आहे.वस्तू निर्मिती वाढवावी लागेल. ही क्षमता आपल्यात आहे. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करायची पात्रता देखील भारता जवळ आहे.