निसर्ग चक्रीवादळात विस्कळीत झालेले संसार पूर्ववत करण्यास विहिंप, बजरंग दल, सरसावले
निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील आदीवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची, झोपड्यांची, गोठ्याांची प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. घरांवरील छत उडुन गेले होते,