एकवेळ शाळा सुरू झाल्या नाही तरी चालेल, पण शिक्षण सुरू झालं पाहिजे.- मुख्यमंत्री ठाकरे .
महाराष्ट्रात कोरोनाचे सगळ्यात जास्त पेशंट असल्याने. आणि अनलॉक वन होताच पेशंट दुपटीने वाढत असल्याने, शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या निर्णयाकडे सगळ्या पालक तथा विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण,तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु करण्यात येणार आहेत