सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार- मुंबई पुण्याच्या धर्तीवर राढा करीत किरकोळ वादातून एका तरुणाने पेट्रोल टाकून दोन बाईक जाळल्या. नंदुरबारच्या भाटगल्लीतली घटना असून एकुण ६७००० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.