सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
नंदुरबार : कोरोना संकटात सामान्य माणसाची भूक भागविण्यासाठी शिवभोजन थाळी उपयुक्त ठरली आहे. 1 मार्चपासून 18 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील 13 केंद्रावरून सुमारे 63 हजार थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे सामान्य माणसाला संकटातही दिलासा मिळाला आहे.