कोरोनात सरकारने केली महाआघाडीची सर्कस
कोरोनाचे संकट महा आघाडी सरकारचे अपयश आहे. महाआघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जोरदार प्रहार केला. सद्यः स्थिती पाहता महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का, की फक्त सर्कसच सुरू आहे असा सवाल संरक्षणमंत्र्यांनी केला