राज्यातील 2.5 लाख पिग्मी एजंटची पतसंस्थांनीच मदत
कोरोना पार्श्वभूमीवर देशात सगळीकडे लॉक डाऊन स्थिती होती. आणि या काळात भीती मुक्त भारत, भूक मुक्त भारत, विषमता मुक्त भारत, नक्षल मुक्त भारत. आणि सगळ्यात महत्वाचं आत्म निर्भय भारत ही घोषणा प्रामुख्याने समोर आली.