सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाच्या संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर उपाय करण्यासाठी जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनाने आरंभ केला आहे