राज्यशासनातील राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कुलगुरूंचा राजीनामा
महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणरे येथील कुलगुरूंनी राजीनामा दिला आहे.