ग्रामीण उत्पादनांना विपणन व तंत्रज्ञानाशी जोडण्याची गरज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
हिंदी विश्वविद्यालयात ‘वर्धा मंथन 2021’ चे उद्घाटन
ग्रामीण उत्पादनांना चालना देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच विपणन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्री श्री नितीन गडकरी यांनी शनिवारी वर्धेत केले.