अर्णब गोस्वामी,धनंजय मुंडे,रेणू शर्मा,येरवडा कारागृह यांच्यावर काय बोलले गृहमंत्री पत्रपरिषदेत...
धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, आता रेणू शर्मानं याबाबतही स्पष्टीकरण केलं आहे,' असंही ते म्हणाले आहेत. शिवाय, 'हा विषय आता संपला आहे,' असंही त्यांनी नमूद केलं आहे.