सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शहरातील ७० टक्के वस्त्यांना याचा फटका बसला होता.मात्र ३० दिवसांचे काम १३ दिवसातच पूर्ण झाल्याने उद्या दि. २१ जानेवारीपासून शहरात आता पूर्ववत व नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषदेदरम्यान दिली.