कोणत्याही अफवांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी
देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे. भारतातील लस निर्मिती करणारे शास्त्रज्ञ, वैद्यकीय प्रणाली आणि भारतातील प्रक्रिया यांवर संपूर्ण जगाला विश्वास आहे. आपण हा विश्वास आपल्या पूर्वीच्या कामांपासून संपादित केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.