सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
सध्या करोनामुळे सर्वच राज्यांचं अर्थचक्र थांबलं आहे. अशा परिस्थितीत आता नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अनेक राज्य निरनिराळ्या योजना राबवत आहेत. यावरून आता शिवसेनेनंच राज्य सरकारला सवाल केला आहे. उद्योगांच्या आकर्षित करण्याच्या या स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे असा सवाल शिवसेनेनं केला आहे.