अहमदनगर
अन्याय निवारन निर्मूलन सेवा समीतीने मागील महीन्यात नाशिक येथे उपोषण केले होते.
त्यावेळी उपायुक्त सामान्य प्रशासन अरुन आनंदकर यानी शासन निर्णयाचा चुकीचा आर्थ काढुन प्रकरण निकाली काढले असा आरोप समीतीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
समीती ही भारत सरकारच्या नियमांनुसार काम करीत असुन अन्यायग्रस्त नागरीकांचे प्रश्न सोडवित आहे.
समीतीने नाशिक येथे ऊपोषण केल्यावर उपायुक्तांनी योग्य ती कारवाई केली नाही ,शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढुन प्रकरन निकाली काढले.उपायुक्त अगोदर अहमदनगर येथे कार्यरत असल्याने त्यांनी राजकीय हीतसबंध जोपासले असेही रोडे यानी निवेदनात म्हटले आहे.
रोडे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्तव्यात कसुर केल्याने ऊपायुक्तांवर कारवाई व्हावी अन्यथा पुढिल महीन्यात मंत्रालयासमोर ऊपोषण करन्यात येईल.