प्रतिनिधी :-पुणे
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या चार पाच दिवसान पुर्वी उत्तरभारतीय नागरिकांचा पवित्र पर्व छट पूजे साठी महानगरपालिके ने परवानगी देउन नदी घाटानवर सर्व तयारी झाल्या वर छठ पूजेला अवघे काही तास बाकी असताना पिंपरी चिचवड महानगरपालिकेचे क. प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त आण्णा बोदडे यांनी आपल्या स्टाईल ने कोरोनाचे कारण दाखवत पोलीस बळाचा वापर करून मोशी इंद्रायणी नदीघाट वर आलेल्या उत्तरभारतीय नागरिकांना छठ पूजा करण्यास रोखून नदी घाटांवर बॅरिकेट लावून सर्व छठ व्रत करणाऱ्या उत्तरभारतीय नागरीकाना परत घरी पाठवले तर दुसरीकडे ह्याच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दररोज राजकीय नेत्यांचे वाढदिवस व राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.त्यासाठी कुठलीही परवागी नहीं कुठलीही गाइडलाइन नाही सर्व नियमांचे उल्लंघन करून बिना मास्क चे ४ते५ हजार नागरीकाच्या उपस्थितीत हे कार्यक्रम घेतले जातात त्याकडे मात्र अतिरिक्तआयुक्त दुर्लक्ष का करतात?तिथे का पोलिस बळाचा वापर केला जात नाही पोलिस बळाचा वापर फक्त धार्मिक पूजा विधी करणाऱ्या उत्तरभारतीय नागरिकांवर केला जातो?अतिरिक्त आयुक्ताची आशी दुटप्पी भूमिका का तै राजकिय नेत्याच्या दबावा खाली कामतर करत नाहींनाआसा प्रश्न उत्तरभारतीय नागरीकान कडुन उपस्थित केला जात आहे
राज्य शासनाकडून कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकातील आदेशांच पुरेपूर पालन उत्तर भारतीय नागरिकांकडून केल जात होतं परंतु अतिरिक्त आयुक्तानी पालिका आयुक्तांचे नावावर दडपशाही करुन कुठलीही शहानिशा न करता राजकीय दबावाला बळी पडून दुटप्पी भूमिका घेत हा निर्णय घेतला होता का असाही प्रश्र उपस्थित केला जात आहे त्याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त धार्मिक पूजा विधी नेच वाढतो का राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाने कोरोना प्रादुर्भाव कमी होतो का? कुठेतरी राजकीय दबावाखाली तरी अतिरिक्तआयुक्त काम करत आहे की काय?कारण छठ पूजे साठी आलेल्या उत्तरभारतीयांना वर पोलीस बळाचा वापर करुन छठ पूजा साजरी का करू दिली नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हा आसा प्रश्न पालिका आयुक्त राजेश पाटील यांना उत्तरभारतीय नागरिकां कडुन विचारला जात आहे.।
याबाबत विश्व श्री राम सामाजिक संघठन चे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबु गुप्ता यानी आज पालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली आणी प्रकारा बाबत खत वेक्त करत तै म्हणाले कि उत्तरभारती नागरीकान बरोबर झालेला प्रकार हा खुप निदनीय आहे धार्मिक पुज्या साठी आलेल्या उत्तर भारत नागरिकांना वेठीस धरून पोलीस बळाचा वापर करून त्याना धार्मिक पूजा विधी साठी रोखण्यात आले याबाबत आज आम्ही पालिका आयुक्त राजेश पाटिल यांनची भेट घेतली याबाबत आम्ही त्याना पत्र देउन झालेल्या प्रकाराची आपन योग ती चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या घटनेची योग्यती चौकशी करण्यात येईल असे अश्वासन दिले आसुन आता पालिका आयुक्त राजेश पाटिल नेमकी काय चौकशी करणार याकडे मात्र सर्व उत्तरभारतीय नागरिकांचे लक्ष लागले आहे